।।सत्ये बोलणे।।
सत्ये म्हणजे आत्म्यातून निर्भिडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्ती च्या मनावर कोनताही परिणाम होवो .याची तमा नबाळगता निघनारे शब्द.नाहीतर पुढच्या व्येक्तिवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलने. जे वारंवार बोलल्या जातात ते सत्ये शब्द नव्हेत.हे सर्रास खोटे बोलणे आहे.अशा सब्दा मुळे मानवाची फसवनुक होते.मानवाच्या मानेवर जर सुरी चालवली तरी सत्ये बोलले पाहीजे. सत्ये कठु असते.पण ते परमेश्वराला प्रिय असते.”भगवान के घर देर है अंधेर नही” या म्हणी प्रमाणे सत्यसुद्धा फार उशिरा कळते.या मार्गाची जाग्रुत क्रुपा आहे.या मार्गातखोटे बोलणे वर्जे आहे.व्यावहारिक नियम काहिहि असेल तरी सत्यानेच व्यवहार केले पाहीजे. सत्ये कार्याची भितीश मनात ठेवु नये. कारण त्याच्या करिता भगवत क्रुपा नेहमी जवळ असते.”सत्ये परमेश्वर आहे .आणि परमेश्वर सत्ये आहे”सत्ये बोलल्या मुळे कुठुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते.आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.