।।प्रेमाने वागणे।।
सेवकांनी आपल्या कुठुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहीजे. कोणावरही रागावू नये.कोणी चुकेल तर त्याला समजावून सांगावे.लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते. पण रागावले तर त्यांचे आत्मबळ कमी होते. जेनेकरुन ते घाबरतात, आणि त्यामुळे मर्यादा भंग होते.प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे.प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येका विषयी प्रेम असावयास पाहिजे. म्हणून म्हटले आहे.’ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडीत होय।’